> MPSC/UPSC: इतिहास प्रश्नसंच ५

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ५









१.मानवाला शेतीचा शोध कोणत्या काळात लागला ?
अ .पुराण  अश्मयुग

ब .नवाश्म युग

क .मध्याश्म युग

ड .इतिहासपूर्व काळ

उत्तर
क मध्याश्म युग 

२. मानव ------------- काळात मूर्ती पूजक बनला. 
 अ पुराण  अश्मयुग

ब .नवाश्म युग

क मध्याश्म युग

ड इतिहासपूर्व काळ
उत्तर
ब नवाश्म युग 

३.खालील पैकी कोणते विधान असत्य आहे ?

 अ सिंधू संस्कृती हि कास्ययुगीन संस्कृती आहे

ब .सिंधू संस्कृती हि नागरी आणि व्यापारी संस्कृती आहे

क सिंधू संस्कृतीत मंदिरांचा अभाव आहे

ड सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते
उत्तर
ड सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते ,{ त्यांना लिपीचे ज्ञान होते पण त्या लिपीचा उलगडा झाला नाही ती चित्रलिपी होती }
 
४. नाशिक प्रशस्ती मध्ये कोणाचे वर्णन 'त्रीसमुद्रतोयपीतवाहन 'असे करण्यात आले आहे ?

 अ .सातकर्णी प्रथम

ब .गौतमीपुत्र सातकर्णी

क यज्ञश्री सातकर्णी

ड राजा हाल
उत्तर
ब गौतमीपुत्र सातकर्णी 

५ सातवाहन काळात उत्पन्नाच्या ----- भाग भूमिकर म्हणून शेतकरी राजाला देत. 

 अ १/३

ब १/५

क २/३

ड १/१०

उत्तर
ड १/१०
 

६. कवी कालिदासाने अनेक वर्षे ---------- कडे वास्तव्य केल्याने मेघदूत ची रचना केली 

 अ .सातवाहन

ब .वाकाटक

क राष्ट्रकुट

ड शिलाहार
उत्तर
ब वाकाटक 
 
७  गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम कोणी प्रकाश टाकला ?

 अ .एफ. लिबी

ब .ग्रेन्ड डफ

क ल्युसी स्मिथ

ड व्हिसेंट स्मिथ
उत्तर
क ल्युसी स्मिथ 
 
८ ' चतुर्वर्ग चिंतामणी ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 अ. बोपदेव

ब. कृष्णदेव

क भास्कराचार्य

ड हेमाद्री
उत्तर
ड हेमाद्री 
 
९. शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर कोणी बांधले ?

 अ. भिल्लम पाचवा

ब .कृष्णदेव

क सिंघण द्वितीय

ड रामचंद्र
उत्तर
क सिंघण द्वितीय 

१०. यादव काळात महाराष्ट्रात कोणता उद्योग सुरु होता ?

 अ कापड शिवणे

ब. तेल गाळणे

क बैलगाड्या बनविणे
 
ड वरील सर्व
उत्तर
ड वरील सर्व 





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा