> MPSC/UPSC: नोव्हेंबर 2013

बुधवार, २० नोव्हेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ४








१. बुद्धाच्या काळात कापड तयार करण्याचे प्रमुख केंद्र कोणते होते   ?
अ .अयोध्या

ब .चंपा

क काशी

ड .पाटलीपुत्र

उत्तर
क काशी 

२. मगधच्या कोणत्या राज्याने प्रथम स्वत:चे खडे सैन्य उभे केले म्हणून त्याला सेनिय असे म्हटले असावे ?

 अ चंद्रगुप्त मौर्य

ब . बिंम्बिसार

क अशोक

ड यापैकी नाही
उत्तर
ब बिंम्बिसार 

३.  प्राचीन भारतात गणराज्य पद्धतीत राजधानीच्या ठिकाणी एक आम सभा असे तिला ---------- म्हणतात 
 अ सभा

ब समिती

क संथागार

ड गण परिषद
उत्तर
क संथागार  

४.  १८३७ मध्ये अशोकाचा ब्राम्ही लिपीतील शिलालेखाचे सर्वप्रथम वाचन कोणी केले ?
 अ .जेम्स प्रिन्सेप

ब .स्टूअर्त क्लार्क

क जेम्स मिल

ड एच. एच. विल्सन
उत्तर
अ जेम्स प्रिन्सेप 

 
५ श्रीनगर शहर कोणी वसविले  ?
 अ .चंद्रगुप्त मौर्य

ब .बिम्बिसार

क कनिष्क

ड अशोक
उत्तर
ड अशोक 

६.मौर्यकालीन प्रशासन व्यवस्थेत बाजाराच्या अधीक्षकाला ----------- म्हणत असत 

 अ पन्याध्यक्ष

ब पौतावाध्यक्ष

क आकाराध्यक्ष

ड संस्थाध्यक्ष
उत्तर
ड संस्थाध्यक्ष 

७ मौर्य काळात शिल्पे अलंकार भांडी खेळणी बनविण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जात असे  ?
 अ. दगड

ब .लाकूड

क चुना

ड माती
उत्तर
ड माती 

८ सम्राट कनिष्काची राजधानी कोणती होती ?

 अ .मथुरा

ब .श्रीनगर

क पुरुषपुर

ड लाहोर
उत्तर
क पुरुषपुर 

९.कलिंग चा राजा खारवेल --------- धर्माचा अनुयायी होता 

 अ वैदिक

ब . जैन

क बौद्ध

ड हिंदू
उत्तर
ब जैन 

१०. मान्सून वाऱ्यांचा शोध हिप्पालस नावाच्या ग्रीक दर्यावर्द्याला कधी लागला ?
 अ  इ स ४६

ब .इ स १०२

 क इ स पु १२

ड इ स १७२
उत्तर
अ इ स ४६
 





 

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

अर्थशास्त्र प्रश्नसंच 2







१.खालील कोणत्या धोरणांचा अवित्तीय धोरणात समावेश होतो  ?
अ .किंमतविषयक धोरण

ब . मजुरीविषयक  धोरण

क .सामाजिक सुरक्षिततेविषयी धोरण

ड .वरील सर्व

उत्तर
ड वरील सर्व 

२. भारतीय घटनेच्या ------- कलमानुसार संचित निधी उभारलेला आहे  ?
 अ २६६/१

ब . २६६/२

क २६७

ड यापैकी नाही
उत्तर
अ २६६/१, २६६/२ नुसार लोक खाते तर २६७ नुसार आकस्मिक निधी उभारला जातो 

३. निवृत्त कर्मचार्यांना पेन्शन देण्याचे काम केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या कोणत्या शाखेद्वारे केले जाते ?
 अ .आस्थापना विभाग .

ब .महालेखा पाल

क नियोजन विभाग  १

ड नियोजन विभाग २
उत्तर
ब महा लेखापाल 

४. ज्या वस्तूंची किंमत वाढली असता मागणी वाढते अशा वस्तूंना ------ वस्तू म्हणतात . 
 अ .गुण वस्तू

ब .सामुहिक वस्तू

क गीफेन वस्तू

ड सामाजिक वस्तू
उत्तर
क गिफेन वस्तू 

५ १९९४-१९९५ पासून -------- समितीच्या शिफारशीनुसार सेवांवर कर आकारला जातो ?
 अ .राजा चेलय्या .

ब .महावीर त्यागी

क राज समिती

ड विजय केळकर
उत्तर
अ राजा चेलय्या 

६.भारतात आयकर भरणाऱ्या व्यक्ती एकून लोकसंख्येच्या ------------ आहे 
 अ .२. ५ % पेक्षा कमी

ब . २. ५ ते ५ % दरम्यान

क ५ ते ७. ५ % दरम्यान

ड १० ते १२% दरम्यान
उत्तर
अ २. ५ % पेक्षा कमी 

७ विक्रीकर संकलनात कोणते राज्य आघाडीवर आहे  ?
 अ ..केरळ

ब .गुजरात

क तामिळनाडू

ड महाराष्ट्र
उत्तर
ड महाराष्ट्र 

८ सेवांवर कर आकारणी कोण करू शकते ?
 अ .फक्त केंद्र सरकार

ब .फक्त राज्य सरकार

क केंद्र  आणि राज्य सरकार

ड स्थानिक स्वराज्य संस्था
उत्तर
अ फक्त केंद्र सरकार 

९. सार्वजनिक आय व्ययात कोणती बाब महत्त्वाची असते  ?
 अ सार्वजनिक उत्पन्न

ब . सार्वजनिक खर्च

क व्यवहार तोल

ड व्यापार तोल
उत्तर
ब सार्वजनिक खर्च 

१०. निष्पादन अर्थसंकल्प सर्व प्रथम --------------- राज्याने मांडला . 
 अ .महाराष्ट्र

ब .कर्नाटक

क गोवा

ड राजस्थान
उत्तर
अ महाराष्ट्र 





 

गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

अर्थशास्त्र प्रश्नसंच १







१.बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या योजनेत सुरु झाला  ?
अ .दुसऱ्या

ब .चवथ्या

क .सहाव्या

ड .सातव्या

उत्तर
क  सहाव्या 

२. रोजगार निर्मिती जनक योजना कोणत्या योजनेला म्हणता येईल  ?
 अ .तिसऱ्या .

ब .सातव्या

क नवव्या

ड अकराव्या
उत्तर
ब सातव्या 

३. कोणती योजना यशस्वी झाली नाही असे म्हणता येईल   ?
 अ पहिली

ब .तिसरी

क सहावी

ड दहावी
उत्तर
अ तिसरी 

४. नवव्या पंच वार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणते  ?
 अ .सामाजिक न्याय आणि समते सह आर्थिक विकास .

ब .सर्वंकष विकास

क दरिद्र निर्मुलानातून पूर्ण रोजगाराकडे

ड यापैकी नाही
उत्तर
अ सामाजी न्याय आणि समते सह आर्थिक विकास 

५ सरकती योजना हि संकल्पना --------- यांनी मंडळी 
 अ .प्रा राग्नार .

ब गुन्नार मिर्दाल

क अशोक रुद्र

ड प्रा लाकडवाला
उत्तर
ब गुन्नार मिर्दाल 

६.भिलाई पोलाद कारखाना कोणत्या देशाच्या मदतीने सुरु करण्यात आला  ?
 अ जर्मनी .

ब .फ्रान्स

क रशिया

ड इंग्लंड
उत्तर
क रशिया 

७ १९६६ ते १९६९ दम्यान तीन वार्षिक योजनांचा मुख्य भर कशावर होता  ?
 अ .कृषी उत्पन्न वाढ .

ब .स्वावलंबन

क परकीय व्यापार वृद्धी

ड उद्योग क्षेत्रात वृद्धी
उत्तर
ब स्वावलंबन 

८ बेकारी हटाव हि घोषणा कधी करण्यात आली ?
 अ ..१९८४

ब .१९८७

क १९८८

ड १९८२
उत्तर
क १९८८

९. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना कधी सुरु करण्यात आली ?
 अ १९९८

ब . २००२

क २००६

ड २००८
उत्तर
अ १९९८

१०. २० कलमी कार्यक्रम  सर्वप्रथम कधी सुरु करण्यात आला  ?
 अ .१९७७.

ब .१९७४

क १९७८

ड १९७९
उत्तर
क १९७८