> MPSC/UPSC: ऑक्टोबर 2013

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच १,








१.१९३९ साली अखिल भारतीय संस्थानिक प्रजेचे अधिवेशन लुधियाना येथे भरले तिचे अध्यक्ष कोण होते ?
अ .महात्मा गांधी

ब .पंडित नेहरू

क .स्वामी रामानंद तीर्थ

ड .वल्लभभाई पटेल

उत्तर
ब .पंडित नेहरू

२. स्वातंत्र्यपूर्व काळात बळवंत राय मेहता यांनी कोणत्या संस्थानात कार्य केले ?
 अ जुनागड..

ब .हैद्राबाद

क पतियाला

ड राजकोट
उत्तर
ड राजकोट

३.हैद्राबाद संस्थानातील एकून जमिनीपैकी ----------% जमीन निजामाच्या जमीनदारी मालकीची होती ?
 अ .१०.

ब .२०

क ३०

ड ४०
उत्तर
अ .१०

४. १९३८ साली निजाम संस्थाचे पंतप्रधान कोण होते?
 अ .उस्मान अली खान.

ब .रोशन अली खान

क अकबर हैदरी

ड झुल्फिकार खान
उत्तर
क अकबर हैदरी

५ स्वामी  रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद संस्थानात कोठे राष्ट्रीय धर्तीची शाळा स्थापन केली ?
 अ .औरंगाबाद.

ब उमरगा

क हैद्राबाद

ड मोमिनाबाद
उत्तर
ड मोमिनाबाद

६. ' मेमोयार्स ऑफ हैद्राबाद स्ट्रग ल ' या ग्रंथ कोणी लिहिला?
 अ .स्वामी रामानंद तीर्थ.

ब .बी. एल्ला रेड्डी

क रवी नारायण रेड्डी

ड महात्मा गांधी
उत्तर
अ .स्वामी रामानंद तीर्थ.

A १९२७ मध्ये अखिल भारतीय प्रजा परिषद भरविण्यात आली

R १९२० मध्ये सुरु झालेल्या असहकार चळवळ आणि खिलापत चळवळ यामुळे अनेक संस्थांनी प्रजाजनांच्या स्थानिक संघटना स्थापन झाल्या

 अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.


A १२ सप्टे . १९३८ रोजी राजकोट संस्थांच्या दिवाण पदी केंडल या ब्रिटीश अधिकाऱ्याची नेमणूक  झाली


R राजकोट संस्थान चे दिवाण विरवाला यांनी राष्ट्रीय काँग्रेस च्या भूमेकाला सक्रीय पाठींबा दिला

 अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

९.
A गांधीजींनी राजकोट संस्थान मधील आंदोलन  मागे घेतले

R  राजपूत आणि मुसलमानांनी गांधीजींच्या राजकोट येथील प्राथना सभातून निदर्शने केली

 अ .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे.

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे

ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

१०.
A डिसे १९३८ मध्ये गांधीजींनी हैद्राबाद संस्थानात चाललेला सत्याग्रह मागे घेतला

R त्याच  कांग्रेस सत्याग्रहाच्या बरोबरीने आर्य समाज सत्याग्रह करीत होता.

 अ विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे..

ब .विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण नाही

क विधान A बरोबर आहे पण R चूक आहे
 
ड विधान A चूक आहे पण R बरोबर आहे
उत्तर
अ विधान A आणि R दोन्ही बरोबर आहे. विधान R हे विधान A चे योग्य स्पष्टीकरण आहे..