> MPSC/UPSC: राज्यशास्त्र प्रश्न संच ४

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच ४









१.संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक भौगोलिक मतदारसंघासाठी केवल एकच सर्वसाधारण मतदार यादी असते हे कलम ------ मध्ये सांगितले आहे

अ. ३२४

ब. ३२५

क.  ३२६

ड. ३२७

उत्तर
ब ३२५

२. खालील विधानांचा विचार करा
I. परिसीमन आयोगाबाबत घटनेच्या कलम ३२९ मध्ये तरतुदी आहेत
II. परिसीमन आयोगाने जारी केलेले आदेश अंतिम नसून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते

 अ. फक्त I बरोबर

ब . फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ फक्त I बरोबर, परिसीमन आयोगाने जारी केलेले आदेश अंतिम असतात

३.------------ सालापासून निवडणूक याचिकांची केवळ उच्च न्यायालयात सुनावणी केली जाते. 

 अ. १९६६

ब. १९८९.

क. १९९३

ड. १९५०
उत्तर
अ १९६६  


४. खालील विधानांचा विचार करा
I. कलम ३२९ ब नुसार समर्पक कायदेमंडळ निवडणुकीचे वाद संपुष्टात आणण्याकरिता न्यायाधिकरणाची स्थापना करू शकते
II. एल. चंद्रकुमार वि. भारत सरकार या खटल्यात हि तरतूद घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले

 अ. फक्त I बरोबर

ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड दोन्हीही चूक
उत्तर
क दोन्हीही बरोबर 

 
५. उच्च न्यायालय जेव्हा संबंधित उमेदवाराची निवडणूक नाकारते तेव्हा त्याला -------- वर्षाकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र केले जाते.

 अ. ४

ब. ६

क. ८

ड. १०
उत्तर
ब ६ 

६.एस. एल. शकधर यांनी निवणूक सुधारनासंदर्भात कोणत्या  शिफारसी केल्या होत्या ?
I लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी घ्याव्यात
II आरक्षित जागांमध्ये चक्राकार पद्धतीने बदल करणे
III. दुर्बल घटकांसाठी फिरते मतदान केंद्र उभारावे  

 अ. I व II बरोबर

ब. I व III बरोबर

क I I व III बरोबर

ड. सर्व विधाने बरोबर
उत्तर
अ. Iव II बरोबर 

७. विद्युत मतदान यंत्र वापरण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती
 अ. मधु दंडवते

ब. दिनेश गोस्वामी

क. आर. के. त्रिपाठी

ड.एस. एल . शकधर
उत्तर
ब दिनेश गोस्वामी

८. निवडणुकांसाठी लागणारी शाई कोणती संस्था पुरविते?

 अ कर्नाटका पेंट्स लिमिटेड

ब .त्रावणकोर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

क. म्हैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

ड. यापैकी नाही
उत्तर
क म्हैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

९. चवथ्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष ------- हे होत

 अ. कुलदीप सिंघ

ब . अम्रर  सिंघ

क न्या. भरुचा

ड. बी बी टंडन
उत्तर
अ कुलदीप सिंघ 

१०.भारतात विद्युत मतदान यंत्राचा वापर सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला ?

 अ. तामिळनाडू

ब .गुजरात

 क. केरळ

ड. कर्नाटक
उत्तर
क केरळ
 





 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा