> MPSC/UPSC: इतिहास प्रश्न संच ८

मंगळवार, २२ एप्रिल, २०१४

इतिहास प्रश्न संच ८


१. इ. स. १५३९ मध्ये प्रसिद्ध चौसाची लढाई कोणात झाली

अ. बाबर आणि इब्राहीम लोदी

ब. हुमायून आणि शेर शाह

क. हुमायून आणि राणा संघ

ड. बहादुरशहा आणि हुमायून

उत्तर
ब. हुमायून आणि शेर शाह

२. बाबरच्या मृत्युनंतर वयाच्या --------- व्या वर्षी हुमायून गादीवर आला  

 अ.२२

ब . २५

क. २३

ड. २०
उत्तर
क २३

३.खालील विधानांचा विचार करा
I अकबरनामा हा ग्रंथ अबुल फझल ने लिहिला
II तबकात इ अकबरी हा ग्रंथ अबुल फझल ने लिहिला

 अ.फक्त I  बरोबर

ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ. फक्त I बरोबर , तबकात इ अकबरी हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद ने लिहिला 


४. ज्या व्यक्तींनी आपली  , आपल्या वडिलांची  आणि आपल्या आजोबांची  कारकीर्द अनुभवली असेल त्यांनी आपल्या आठवणी लिहीव्यात असा आदेश कोणत्या बादशाहने दिला ?

 अ. शाहजहान

ब. औरंगजेब

क. अकबर

ड. जहांगीर
उत्तर
क. अकबर

 
५. सामान्य प्रजाजनांचा मुघल राजवटीला पाठींबा मिळावा म्हणून न्यायाच्या नगार्याची[ तबल इ अदल ] ची व्यवस्था कोणी केली ? 

 अ.बाबर

ब. अकबर

क. हुमायून

ड. औरंगजेब
उत्तर
क हुमायून

६. ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावरून पडून कोणत्या मुघल सम्राटाचा मृत्यू झाला

 अ.बाबर

ब.अकबर

क. हुमायून

ड.शहाजहान
उत्तर


७.शेर शाह सूर बाबत खालील विधानांचा विचार करा
I. त्याचे पूर्वीचे नाव फरीद होते
II. त्याने वाघाची शिकार केल्याने त्याला शेर शाह हा किताब देण्यात आला
III. त्याचा मृत्यू १४८९ मध्ये झाला. 

 अ. विधान I आणि II बरोबर

ब. विधान II आणि III बरोबर

क. विधान I आणि III बरोबर

ड. सर्व विधाने बरोबर
उत्तर

८.  शेर शाह चा मृत्यू कशामुळे झाला ?

 अ. तोफ गोळ्यांच्या सपोटात भाजला जावून

ब. युद्धात तो मारला गेला

क. वृद्धापकाळात तो मृत्युमुखी पडला

ड. यापैकी नाही
उत्तर
अ तोफ गोळ्यांच्या स्पोटात भाजला जावून
 
९. विधान A: शेर शहाने लाहोर पासून मुलतान पर्यंत रस्ता बांधला
    कारण  R: मध्य आणि पश्चिम आशियाकडे रवाना होणार्या व्यापारी काफिल्यांचे मुलतान हे प्रमुख केंद्र होते

 अ. विधान A बरोबर पण कारण R चूक

ब . विधान A चूक  पण कारण R बरोबर

क दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य स्पष्टीकरण आहे

ड.दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य स्पष्टीकरण नाही
उत्तर
क दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य  स्पष्टीकरण आहे

१०. खालील विधानांचा विचार करा
I शेर शहानेमहामार्गांवर दर दोन कोस अंतरावर सराया बांधल्या होत्या
II या सरायांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे विभाग नव्हते तेथे त्यांना एकत्रच भोजन करावे लागे

 अ.फक्त I बरोबर

ब .फक्त II बरोबर

 क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ फक्त I बरोबर








 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा