> MPSC/UPSC: भूगोल प्रश्नसंच ५

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

भूगोल प्रश्नसंच ५




१. भारताचे स्थान -------- व ---------- गोलार्धात आहे
 

अ .उत्तर व पश्चिम

ब .उत्तर व पूर्व

क .दक्षिण व पूर्व

ड .दक्षिण व पश्चिम

उत्तर
ब उत्तर व पूर्व

२. कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे ------ मिनिटाचा आहे

अ. ६०

ब. ३०

क.४५

ड. १५
उत्तर
क ४५ 

३.लेह येथे सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान दिवस यांच्यातील फरक सुमारे ------ मिनिटाचा आहे

अ.१२०

ब.२४०

क.३६०

ड.१८०

उत्तर
ब २४० 

४.अरुणाचल प्प्रदेशातील किबिथू गाव आणि पश्चिमेला गुजरात मधील घुअर मोटा येथील सुर्योदायातील वेळेचा फरक सुमारे ------- मिनिटाचा आहे.

 अ.११६

ब.१२६

क.१३६

ड.१४६
उत्तर
अ ११६

५. -------- महासागर हा जगातील एकमेव असा महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले गेले आहे

अ.अटलांटिक

ब. आर्टिक

क.हिंदी

ड.प्रशांत
उत्तर
क हिंदी  

६.जम्मू आणि काश्मीर या राज्याची सीमा किती देशांशी जोडली आहे

अ.२

ब.3

क.४

ड.१
उत्तर
 क ४ 

७.असे देश किती आहेत ज्यांची सीमा भारतातील चार राज्यांशी जोडलेली आहे

अ.३

ब.४

क.२

ड.१
उत्तर
अ३

८. बिहार राज्याला कोणत्या देशाची सीमा जोडली आहे

 अ.नेपाल

ब. भूतान

क.चीन

ड. अ आणि ब दोन्हीही
उत्तर
अ नेपाल  

९.हिमालय पर्वत रागांचा गाभा ---- खडकांनी बनलेला आहे

अ.कणाश्म

ब. अग्निज

क.स्थरित

ड.रूपांतरित
उत्तर
अ कणा श्म

 १०.

अ.
ब.

क.

ड.
उत्तर
ब पारस-परळी -एकलहरे -कोरडी 
 




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा