> MPSC/UPSC: एप्रिल 2014

मंगळवार, २२ एप्रिल, २०१४

इतिहास प्रश्न संच ८


१. इ. स. १५३९ मध्ये प्रसिद्ध चौसाची लढाई कोणात झाली

अ. बाबर आणि इब्राहीम लोदी

ब. हुमायून आणि शेर शाह

क. हुमायून आणि राणा संघ

ड. बहादुरशहा आणि हुमायून

उत्तर
ब. हुमायून आणि शेर शाह

२. बाबरच्या मृत्युनंतर वयाच्या --------- व्या वर्षी हुमायून गादीवर आला  

 अ.२२

ब . २५

क. २३

ड. २०
उत्तर
क २३

३.खालील विधानांचा विचार करा
I अकबरनामा हा ग्रंथ अबुल फझल ने लिहिला
II तबकात इ अकबरी हा ग्रंथ अबुल फझल ने लिहिला

 अ.फक्त I  बरोबर

ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ. फक्त I बरोबर , तबकात इ अकबरी हा ग्रंथ निजामुद्दीन अहमद ने लिहिला 


४. ज्या व्यक्तींनी आपली  , आपल्या वडिलांची  आणि आपल्या आजोबांची  कारकीर्द अनुभवली असेल त्यांनी आपल्या आठवणी लिहीव्यात असा आदेश कोणत्या बादशाहने दिला ?

 अ. शाहजहान

ब. औरंगजेब

क. अकबर

ड. जहांगीर
उत्तर
क. अकबर

 
५. सामान्य प्रजाजनांचा मुघल राजवटीला पाठींबा मिळावा म्हणून न्यायाच्या नगार्याची[ तबल इ अदल ] ची व्यवस्था कोणी केली ? 

 अ.बाबर

ब. अकबर

क. हुमायून

ड. औरंगजेब
उत्तर
क हुमायून

६. ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावरून पडून कोणत्या मुघल सम्राटाचा मृत्यू झाला

 अ.बाबर

ब.अकबर

क. हुमायून

ड.शहाजहान
उत्तर


७.शेर शाह सूर बाबत खालील विधानांचा विचार करा
I. त्याचे पूर्वीचे नाव फरीद होते
II. त्याने वाघाची शिकार केल्याने त्याला शेर शाह हा किताब देण्यात आला
III. त्याचा मृत्यू १४८९ मध्ये झाला. 

 अ. विधान I आणि II बरोबर

ब. विधान II आणि III बरोबर

क. विधान I आणि III बरोबर

ड. सर्व विधाने बरोबर
उत्तर

८.  शेर शाह चा मृत्यू कशामुळे झाला ?

 अ. तोफ गोळ्यांच्या सपोटात भाजला जावून

ब. युद्धात तो मारला गेला

क. वृद्धापकाळात तो मृत्युमुखी पडला

ड. यापैकी नाही
उत्तर
अ तोफ गोळ्यांच्या स्पोटात भाजला जावून
 
९. विधान A: शेर शहाने लाहोर पासून मुलतान पर्यंत रस्ता बांधला
    कारण  R: मध्य आणि पश्चिम आशियाकडे रवाना होणार्या व्यापारी काफिल्यांचे मुलतान हे प्रमुख केंद्र होते

 अ. विधान A बरोबर पण कारण R चूक

ब . विधान A चूक  पण कारण R बरोबर

क दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य स्पष्टीकरण आहे

ड.दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य स्पष्टीकरण नाही
उत्तर
क दोन्हीही विधाने बरोबर पण विधान A हे कारण R चे योग्य  स्पष्टीकरण आहे

१०. खालील विधानांचा विचार करा
I शेर शहानेमहामार्गांवर दर दोन कोस अंतरावर सराया बांधल्या होत्या
II या सरायांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे विभाग नव्हते तेथे त्यांना एकत्रच भोजन करावे लागे

 अ.फक्त I बरोबर

ब .फक्त II बरोबर

 क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ फक्त I बरोबर








 

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

राज्यशास्त्र प्रश्न संच ४









१.संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक भौगोलिक मतदारसंघासाठी केवल एकच सर्वसाधारण मतदार यादी असते हे कलम ------ मध्ये सांगितले आहे

अ. ३२४

ब. ३२५

क.  ३२६

ड. ३२७

उत्तर
ब ३२५

२. खालील विधानांचा विचार करा
I. परिसीमन आयोगाबाबत घटनेच्या कलम ३२९ मध्ये तरतुदी आहेत
II. परिसीमन आयोगाने जारी केलेले आदेश अंतिम नसून त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येते

 अ. फक्त I बरोबर

ब . फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड. दोन्हीही चूक
उत्तर
अ फक्त I बरोबर, परिसीमन आयोगाने जारी केलेले आदेश अंतिम असतात

३.------------ सालापासून निवडणूक याचिकांची केवळ उच्च न्यायालयात सुनावणी केली जाते. 

 अ. १९६६

ब. १९८९.

क. १९९३

ड. १९५०
उत्तर
अ १९६६  


४. खालील विधानांचा विचार करा
I. कलम ३२९ ब नुसार समर्पक कायदेमंडळ निवडणुकीचे वाद संपुष्टात आणण्याकरिता न्यायाधिकरणाची स्थापना करू शकते
II. एल. चंद्रकुमार वि. भारत सरकार या खटल्यात हि तरतूद घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले

 अ. फक्त I बरोबर

ब. फक्त II बरोबर

क. दोन्हीही बरोबर

ड दोन्हीही चूक
उत्तर
क दोन्हीही बरोबर 

 
५. उच्च न्यायालय जेव्हा संबंधित उमेदवाराची निवडणूक नाकारते तेव्हा त्याला -------- वर्षाकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र केले जाते.

 अ. ४

ब. ६

क. ८

ड. १०
उत्तर
ब ६ 

६.एस. एल. शकधर यांनी निवणूक सुधारनासंदर्भात कोणत्या  शिफारसी केल्या होत्या ?
I लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाचवेळी घ्याव्यात
II आरक्षित जागांमध्ये चक्राकार पद्धतीने बदल करणे
III. दुर्बल घटकांसाठी फिरते मतदान केंद्र उभारावे  

 अ. I व II बरोबर

ब. I व III बरोबर

क I I व III बरोबर

ड. सर्व विधाने बरोबर
उत्तर
अ. Iव II बरोबर 

७. विद्युत मतदान यंत्र वापरण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती
 अ. मधु दंडवते

ब. दिनेश गोस्वामी

क. आर. के. त्रिपाठी

ड.एस. एल . शकधर
उत्तर
ब दिनेश गोस्वामी

८. निवडणुकांसाठी लागणारी शाई कोणती संस्था पुरविते?

 अ कर्नाटका पेंट्स लिमिटेड

ब .त्रावणकोर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

क. म्हैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

ड. यापैकी नाही
उत्तर
क म्हैसूर पेंट्स आणि वर्निश लिमिटेड

९. चवथ्या परिसीमन आयोगाचे अध्यक्ष ------- हे होत

 अ. कुलदीप सिंघ

ब . अम्रर  सिंघ

क न्या. भरुचा

ड. बी बी टंडन
उत्तर
अ कुलदीप सिंघ 

१०.भारतात विद्युत मतदान यंत्राचा वापर सर्वप्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला ?

 अ. तामिळनाडू

ब .गुजरात

 क. केरळ

ड. कर्नाटक
उत्तर
क केरळ