> MPSC/UPSC: डिसेंबर 2013

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

राज्यशास्त्र प्रश्न संच १








१.घटक राज्यांना जास्तीत जास्त स्वायत्तता मिळावी या साठी कोणत्या राज्याने राज् मन्नार कमिशन नेमले होते  ?

अ .तामिळनाडू

ब .कर्नाटक

क .पश्चिम बंगाल

ड केरळ

उत्तर
अ तामिळनाडू 

२. राज्यपालांना निवृत्तीनंतर फायद्याचे दुसरे पद देवू नये अशी शिफारस कोणी केली ?

 अ राज मन्नार आयोग

ब. सरकारिया आयोग

क पश्चिम बंगाल सरकारचे निवेदन

ड सेटलवाड समिती
उत्तर
ब सरकारिया आयोग 

३. कलम ----- नुसार न्यायालयाच्या निर्णयावर संसदेत किंवा बाहेर प्रतिकूल भाष्य करता येत नाही 

 अ १२६

ब .१२७

क १२८

ड १२९

उत्तर
ड १२९

 
४. घटनेचा फेरविचार करण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी --------------- आयोग स्थापन केला 

 अ.न्या. विश्वेशरय्या

ब .न्या.  व्यंकट चेलय्या

क न्या. पंछी आयोग

ड यापैकी नाही
उत्तर
ब न्या व्यंकट चेलय्या 

५ पश्चिम बंगाल सरकारने केंद्र राज्य संबंधाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्राला १९७७ साली निवेदन सदर केले त्यात खालील कशाचा समावेश नव्हता ?

 अ कलम २४८ नुसार केंद्राला दिलेले शेशाधिकार राज्यांना द्यावेत

ब घटनेच्या उद्देश पत्रिकेत आणि पहिल्या कलमात दुरुस्ती करून 'संघराज्य हा शब्द टाकावा

क कलम २०० आणि २०१ रद्द करावे

ड नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यात रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन व्हावे

उत्तर
ड नियोजन मंडळ आणि राष्ट्रीय विकास परिषद यात रचनात्मक आणि कार्यात्मक परिवर्तन व्हावे 
 

६.राष्ट्रपती घटनेतील कोणत्या कलमानुसार आंतरराज्यीय परिषद नेमू शकतो ?

 अ.२४२

ब .२६३

क २६८

ड २७२
उत्तर
ब २६३
 
७  कलम -------- नुसार सरकार कोणत्याही सामाजिक कार्याकरिता अनुदान देवू शकते  

 अ २८२

ब .२८६

क २८८

ड २९०
उत्तर
अ २८२
 
८ राज्यासुचीतील विषयांवर कायदे करण्याच्या केंद्राच्या अधिकाराबाबत खालील विधानांचा विचार करा 
I . कलम २४९ अन्वये राष्ट्रीय हितासाठी राज्य् सूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा ठराव राज्यसभेने २/३ बहुमताने संमत केल्यास संसद त्यावर कायदा करू शकते
II कलम २५१ अन्वये समान विषयावरील संसदेच्या कायद्यास राज्यापेक्षा जास्त महत्त्व आहे

 अ. फक्त विधान I बरोबर

ब.फक्त विधान II बरोबर

क.वरील दोन्हीही विधाने बरोबर

ड.वरील दोन्हीही विधाने  चुकीचे
उत्तर
क वरील दोन्हीही विधाने बरोबर 
 
९.' संपूर्ण देशाच्या संरक्षणाची आणि राष्ट्र एकात्म ठेवण्याची जबाबदारी केंद्राची आहे ' या विधानाचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा 

 अ.राज्यघटनेत असा कोठेही उल्लेख नाही

ब.कलम ३५५ मध्ये हे विधान आहे

क कलम २०८मध्ये हे विधान आहे

ड.कलम २७० मध्ये हे विधान आहे
उत्तर
ब कलम ३५५ मध्ये हे विधान आहे 

१०.वृत्त पत्र आणि मुद्रणालये हा विषय ---------- सूचित आहे 

 अ केंद्रसुची

ब. राज्य् सूची

क.समवर्ती सूची
 
ड शेषाधिकार
उत्तर
क समवर्ती सूची 




 

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ६.







१.खालील पैकी कोणाला रावबहाद्दूर हि पदवी इंग्रजांनी दिली ?

अ .दादोबा पांडुरंग तर्खडकर

ब .लोकहितवादी

क .वरील दोन्हीही

ड वरील पैकी नाही

उत्तर
क वरील दोन्हीही 

२. आचार्य अत्रे यांनी मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणाला संबोधले?

 अ जगन्नाथ शंकरशेठ

ब .भाऊ दाजी लाड

क बाळशास्त्री  जांभेकर

ड रा. गो भांडारकर
उत्तर
अ जगन्नाथ शंकरशेठ 

३.धन्वंतरी म्हणून कोणत्या समाज सुधारकाला ओळखले जाते ?

 अ वि.रा. शिंदे

ब .महर्षी कर्वे

क जगन्नाथ शंकरशेठ

ड भाऊ दाजी लाड
उत्तर
ड भाऊ दाजी लाड 
 
४. भिक्षुक या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

 अ.रा. गो भांडारकर

ब .लोकहितवादी

क महात्मा फुले

ड विष्णुबुवा ब्रह्मचारी
उत्तर
ब लोकहितवादी 

५ सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक कोणाला मानतात ?

 अ लोकहितवादी

ब महात्मा फुले

क गोपाल गणेश आगरकर

ड महर्षी कर्वे

उत्तर
अ लोकहितवादी 
 

६.लायसेन्स बिलाचा व्यापार आणि व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून कोणी विरोध केला ?

 अ.भाऊ महाजन

ब .भाऊ दाजी लाड

क जगन्नाथ शंकरशेठ

ड यापैकी नाही
उत्तर
ब भाऊ दाजी लाड 
 
७  विष्णु बुवांनी --------------या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. 

 अ वर्तमान दीपिका .

ब .प्रभाकर

क जातीभेद

ड वेद धर्म
उत्तर
अ वर्तमान दीपिका 
 
८ प्लेगच्या रोग्यांची शुश्रुषा करताना प्लेग होवून कोणत्या समाज सुधारकाचा  मृत्यू झाला ?

 अ. बाबा पदमनजी

ब.भाऊ दाजी लाड

क.सावित्रीबाई  फुले

ड.सार्वजनिक काका
उत्तर
क सावित्रीबाई फुले 
 
९.  सेवा सदन ची स्थापना कोणी केली ?

 अ. पंडिता रमाबाई

ब.बेहरामजी मलबारी

क न्यायमूर्ती रानडे

ड.धोंडो केशव कर्वे
उत्तर
ब बेहरामजी मलबारी 

१०.'सुबोध पत्रिका ' द्वारे कोणत्या समाजाच्या विचारांचा प्रसार केला जात असे  ?

 अ.आर्य समाज

ब. सत्यशोधक समाज

क.ब्राम्हो समाज
 
ड प्राथर्ना समाज
उत्तर
ड प्राथर्ना समाज 





 

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

इतिहास प्रश्नसंच ५









१.मानवाला शेतीचा शोध कोणत्या काळात लागला ?
अ .पुराण  अश्मयुग

ब .नवाश्म युग

क .मध्याश्म युग

ड .इतिहासपूर्व काळ

उत्तर
क मध्याश्म युग 

२. मानव ------------- काळात मूर्ती पूजक बनला. 
 अ पुराण  अश्मयुग

ब .नवाश्म युग

क मध्याश्म युग

ड इतिहासपूर्व काळ
उत्तर
ब नवाश्म युग 

३.खालील पैकी कोणते विधान असत्य आहे ?

 अ सिंधू संस्कृती हि कास्ययुगीन संस्कृती आहे

ब .सिंधू संस्कृती हि नागरी आणि व्यापारी संस्कृती आहे

क सिंधू संस्कृतीत मंदिरांचा अभाव आहे

ड सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते
उत्तर
ड सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान नव्हते ,{ त्यांना लिपीचे ज्ञान होते पण त्या लिपीचा उलगडा झाला नाही ती चित्रलिपी होती }
 
४. नाशिक प्रशस्ती मध्ये कोणाचे वर्णन 'त्रीसमुद्रतोयपीतवाहन 'असे करण्यात आले आहे ?

 अ .सातकर्णी प्रथम

ब .गौतमीपुत्र सातकर्णी

क यज्ञश्री सातकर्णी

ड राजा हाल
उत्तर
ब गौतमीपुत्र सातकर्णी 

५ सातवाहन काळात उत्पन्नाच्या ----- भाग भूमिकर म्हणून शेतकरी राजाला देत. 

 अ १/३

ब १/५

क २/३

ड १/१०

उत्तर
ड १/१०
 

६. कवी कालिदासाने अनेक वर्षे ---------- कडे वास्तव्य केल्याने मेघदूत ची रचना केली 

 अ .सातवाहन

ब .वाकाटक

क राष्ट्रकुट

ड शिलाहार
उत्तर
ब वाकाटक 
 
७  गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम कोणी प्रकाश टाकला ?

 अ .एफ. लिबी

ब .ग्रेन्ड डफ

क ल्युसी स्मिथ

ड व्हिसेंट स्मिथ
उत्तर
क ल्युसी स्मिथ 
 
८ ' चतुर्वर्ग चिंतामणी ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

 अ. बोपदेव

ब. कृष्णदेव

क भास्कराचार्य

ड हेमाद्री
उत्तर
ड हेमाद्री 
 
९. शिखर शिंगणापूर येथील महादेवाचे मंदिर कोणी बांधले ?

 अ. भिल्लम पाचवा

ब .कृष्णदेव

क सिंघण द्वितीय

ड रामचंद्र
उत्तर
क सिंघण द्वितीय 

१०. यादव काळात महाराष्ट्रात कोणता उद्योग सुरु होता ?

 अ कापड शिवणे

ब. तेल गाळणे

क बैलगाड्या बनविणे
 
ड वरील सर्व
उत्तर
ड वरील सर्व